पहलगाम हल्ला: फॅशिस्ट मोदी सरकार मृत्युंसाठी जबाबदार!
पहलगाम हल्ल्याच्या सर्व नागरिक बळींना आम्ही न्याय्य भरपाईची मागणी करतो. आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आरएसएस-भाजप आणि गोदी मीडिया द्वारे धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पुरस्कृत राजकारणाला बळी पडता कामा नये. आम्ही ही मागणी करतो की भारतीय राज्यसत्तेने काश्मीरी जनतेचे दमन थांबवले पाहिजे! आम्ही भारताच्या जनतेला हे आवाहन करतो की या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या मोदी सरकारला धारेवर धरून जाब विचारावा!
Read More