Uncategorized

Uncategorized

सिद्धार्थनगर झोपडपट्टीत नागरिक सुविधांच्या प्रश्नांवर सभेचे आयोजन मागील कामाचा आढावा व आगामी कार्ययोजनचे आयोजन!

दि. 29ऑक्टोबर रोजी सिद्धार्थनगर झोपडपट्टी, अहिल्यानगर येथे भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष (RWPI) यांच्या वतीने स्थानिक नागरिक सुविधांच्या प्रश्नांवर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत वस्तीतील चालू कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

Read More
Uncategorized

मुंबईतील सार्वजनिक सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणा विरोधात पत्रकार परिषद!

दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी, मुंबईतील मराठी पत्रकार संघ येथे “रुग्णालय वाचवा, खाजगीकरण हटवा” कृती समितीच्या वतीने मुंबईतील सार्वजनिक सरकारी रुग्णालयांच्या खाजगीकरणा विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील सहा मोठी सरकारी रुग्णालये सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) धोरणाद्वारे खाजगी ठेकेदारांच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला समितीने तीव्र विरोध व्यक्त केला. महायुती सरकार कडून आरोग्य सेवेचे हे आक्रमक खाजगीकरण शहरातील नागरिकांच्या आरोग्य-सुरक्षेच्या हक्कावर थेट आक्रमण असल्याचे समितीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

Read More
Public TransportUncategorizedसार्वजनिक वाहतूक

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड पर फिर एक भीषण सड़क हादसा : पिता समेत तीन बच्चों की मौत!

मानखुर्द-गोवंडी और मुम्बई में लगातार हो रही ऐसी जानलेवा दुर्घटनाओं के लिए सिर्फ़ डम्पर चालक को दोषी ठहराना नाकाफ़ी है। इस ख़ून की जिम्मेदारी पूरी शासकीय यंत्रणा, परिवहन विभाग, स्थानीय पुलिस, लोकप्रतिनिधि और राज्य सरकार पर है। क्योंकि यह सिर्फ़ सड़क दुर्घटना नहीं, बल्कि नीतिगत हत्याएँ हैं।

Read More
Uncategorized

“Why build independent working-class power when we can reason with the bourgeoisie instead”, say CPI/CPI(M)!

The revolution for these parties is an abstract concept meant for some unknown future generation and not something which needs to be fought for and prepared for today. Today and the immediate future, for them, is a period of compromise, survival and peaceful struggle for whatever the system deems possible. If so-called “survival” is possible by compromising our integrity and revolutionary program by allying with the bourgeoisie, then so be it! says the CPI. The revolutionary workers and youth must reject these pseudo communist parties and maintain the political independence of the working class at all costs. As far as elections are concerned, they must put up their own candidates and use the opportunity for revolutionary propaganda.

Read More
Uncategorizedकामगार हक्क

Unite to Demand Justice for Anna Sebastian Perayil and Thousands of Others Who Are Murdered by the Capitalist System!

The heart-wrenching letter written by the mother of Anna Sebastian Perayil, a chartered accountant at Ernst and Young, addressed to the company’s CEO Rajiv Memani, regarding her daughter’s death due to overwork and stress has once again highlighted the exploitative conditions faced by workers under this system. Anna died from exhaustion, overwork, and anxiety caused by long working hours and immense work pressure. Like many others, she too attended a prestigious institute, paying lakhs in fees, and secured corporate job only to find herself working nearly the entire day to prove her worth to her bosses.

Read More
Uncategorizedपितृसत्ता

RWPI strongly condemns the horrific sexual assault of two four-year-old girls at their school in Badlapur as well as the brutality of the Badlapur police in handling the case and the protests that followed!

The role of bourgeois parties in enabling this culture and protecting sexual offenders cannot be overstated. A woman journalist working for the Marathi daily that reported the above incident, has accused CM Eknath Shinde’s aide and former Badlapur mayor, Waman Mhatre, of making an offensive remark against her and saying she was acting “as if she herself had been raped.” Such a humiliating retort by a member of the ruling alliance evidently shows the inherent patriarchal mindset that they operate with. The underlying deception in schemes such as the ‘Mukhyamantri Ladki Bahin Yojana’ is further exposed through comments such as these and makes it evident that they are nothing more than election tactics. RWPI strongly condemns this shameful crime and fully supports the protesters in demanding the strictest punishment for the culprit!

Read More
Uncategorized

घाटकोपर (मुंबई) मध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू : जबाबदार शिदे-फडणवीस-पवार सरकार !!

जाहिराती आणि नफ्याच्या हव्यासापोटी भांडवली व्यवस्थेत सरकारी स्तरावर कामात होणारा दिरंगाईपणा अनेक वेळा सामान्य लोकांच्या जिवावर बेतत असतो अशीच ही घटना आहे. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष संबंधित घटनेत मृत्यू पडले पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. तसेच राज्यातील शिदे-फडणवीस-पवार सरकारच्या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराचा निषेध करत आहे.

Read More
Uncategorized

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असली पाहिजे?

प्रस्थापित दलाल कामगार युनियन्सना बाजूला सारून तसेच महामंडळ, राज्यसरकार आणि कोर्टाकडून टाकण्यात आलेल्या दबावाला न जुमानता आणि तात्कालिक तुटपुंज्या पगारवाढीचे गाजर न स्विकारता राज्य शासनात विलीनीकरणाची महत्वपूर्ण अशी राजकीय स्वरूपाची मागणी आपण निर्धाराने लावून धरली आहे. ही महाराष्ट्रातील कामगार चळवळीतील एक अत्यंत महत्वाची घटना आहे! हा लढा एका निकराच्या क्षणाला पोहोचलेला असताना, आंदोलनाची आणि आपल्या एकंदरीत चळवळची पुढची दिशा काय असली पाहिजे याबद्दल आम्ही आपणास गांभीर्याने काही आवाहन करत आहोत.

Read More
Uncategorized

मनमानी पद्धतीने कलम 370 ला समाप्त करणे हा काश्मिरी जनतेशी केलेला ऐतिहासिक विश्वासघात

RWPI सर्व संघटक राष्ट्रांच्या स्वेच्छेच्या आधारावर सर्वाधिक शक्य अशा मोठ्या राज्याचे समर्थन करते आणि काश्मिरने वेगळे व्हावे ही इच्छा ठेवत नाही. परंतु प्रश्न कोणाच्या इच्छेचा किंवा अनिच्छेचा नाही. हे ठरवणे काश्मिरी लोकांचा अधिकार आहे की त्यांची नियती काय असावी, त्यामुळे त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार मिळाला पाहिजे. मनमानी पद्धतीने कलम 370 समाप्त करून काश्मिरी जनतेसोबत ऐतिहासिक विश्वासघात करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा समाप्त करून जम्मू-काश्मिरला दिल्ली आणि पॉंंडेचरी सारख्या अपुऱ्या अधिकारांच्या विधानसभांसारखे आणि लडाखला चंडीगढ सारख्या विधानसभा रहीत केंद्र शासित प्रदेशामध्ये परिवर्तित करण्यात आले आहे. याचा अर्थ हा आहे की तिथे सरळ केंद्राचे शासन असेल जे सामान्य जनतेची परकेपणाची भावना अजून वाढवेल तसेच चौका-चौकात सैन्य तैनात ठेवूनच हे सरकार चालू शकेल. इतिहास सांगतो की सैन्याच्या जोरावर कोणत्याही छोट्या भागातील पूर्ण लोकसंख्यला दीर्घकाळापर्य़ंत दाबून ठेवणे शक्य नाही. काश्मिर सुद्धा याला अपवाद नसेल.

Read More
Uncategorized

भाजपच्या नेतृत्वातील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय फॅसिझम विरोधी संघर्षाच्या नवीन पर्वाची सुरूवात आहे. ही हताश-निराश होण्याची वेळ नाही.

हा कोणताही सामान्य भांडवली पक्ष नाही, तर एक फॅसिस्ट भांडवली पक्ष आहे. याच्यामागे कॅडरची एक विशाल संरचना आहे, जिला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने जाणतो. फॅसिस्ट विचारधारेवर आधारित हे कॅडर हीच भाजपची सर्वात मोठी शक्ती आहे. इतर सर्व भांडवली पक्ष, मग ते कॉंग्रेस असो, सपा-बसपा असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस वा तृणमूल, तेलगू देशम इत्यादी असोत, ते एका सचेतन विचारधारेवर आधारित आणि कॅडर वर आधारित पक्ष नाहीत. हेच कारण आहे की त्यांची संघटनात्मक रचनाही कधीच भाजप आणि संघ परिवाराच्या संघटनात्मक रचनेएवढी शिस्तबद्ध आणि प्रभावी असू शकत नाही. भाजप आपल्या अंधराष्ट्रवादी आणि धर्मवादी प्रचाराला जितक्या प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवू शकते, इतर सामान्य भांडवली पक्ष तितक्या प्रभावीपणे सामान्यत: हे काम करू शकत नाहीत.

Read More